Homeताज्या बातम्याअंबरनाथ-बदलापुरात थकीत मालमत्ता करासाठी 'अभय योजना', आत्ताच कर भरा आणि अर्धा दंड...

अंबरनाथ-बदलापुरात थकीत मालमत्ता करासाठी ‘अभय योजना’, आत्ताच कर भरा आणि अर्धा दंड वाचवा

बदलापूर:-कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. यात मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवरील शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. गेल्या आठवड्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेने ही घोषणा केली होती. तर अंबरनाथ नगर परिषदेने मंगळवारी याबाबतची घोषणाकेली. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी आणिथकबाकीसाठी या योजनेचालाभ घ्यावा असे आवाहनप्रशासनाच्या वतीने करण्यातआले आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात अभय योजना लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केले आहे.

तर मंगळवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अभय योजनेची घोषणा केली. त्यानुसार अंबरनाथ शहरातील थकबाकी धारकांनी थकबाकीसह मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यात शास्ती ५० टक्के सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री करंजुले यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या अभय योजनेमुळे नागरिकांवरील थकबाकीचा भार कमी होईल आणि नगर परिषदेच्या तिजोरीतही महुसली भर पडेल अशी आशा नगर परिषद प्रशासनाला आहे. अंबरनाथ शहरात सुमारे ३८१ कोटींची शास्ती मालमत्ता धारकांवर आहे. तर या नव्या अभय योजनेमुळे मालमत्ता धारकांचे सुमारे १९० कोटी रूपये वाचणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली आहे. तर ज्या मालमत्ता धारकांची १९ मे २०२५ पर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरही अभय योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही करंजुले यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात अभय योजना लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केले आहे.

तर मंगळवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अभय योजनेची घोषणा केली. त्यानुसार अंबरनाथ शहरातील थकबाकी धारकांनी थकबाकीसह मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यात शास्ती ५० टक्के सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री करंजुले यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या अभय योजनेमुळे नागरिकांवरील थकबाकीचा भार कमी होईल आणि नगर परिषदेच्या तिजोरीतही महुसली भर पडेल अशी आशा नगर परिषद प्रशासनाला आहे. अंबरनाथ शहरात सुमारे ३८१ कोटींची शास्ती मालमत्ता धारकांवर आहे. तर या नव्या अभय योजनेमुळे मालमत्ता धारकांचे सुमारे १९० कोटी रूपये वाचणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली आहे. तर ज्या मालमत्ता धारकांची १९ मे २०२५ पर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरही अभय योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही करंजुले यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...
error: Content is protected !!