Homeशिक्षण-प्रशिक्षणएलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश...

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले

मुंबई:महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी LLB ३ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विक्रमी प्रवेश झाले आहेत. आत्तापर्यंत २२५३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इतर वर्षांपेक्षा यंदा प्रवेश संख्येत वाढ झाली आहे. २२५३२ प्रवेशामुळे अभ्यासक्रमच्या ९५% जागा भरल्या गेल्या आहेत.

अनेक क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरीदार पुढच्या शिक्षणासाठी या अभ्यासक्रमाला निवडत आहेत. ३ वर्षांच्या पदवीमुळे नोकरीत मिळू शकणारी बढती, तसेच वकिली व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा अनेकांना या अभ्यास क्रमात प्रवेश करण्यासाठी आकृष्ट करत आहे. ३ वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी या वर्षी २१७ कॉलेज मध्ये २३७२९ जागा होत्या. या जगांसाठी तब्बल ५३९९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील फक्त २२, ५३२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे असे दिसून येते. या प्रवेशामुळे सर्व कॉलेज मधील जागा हाऊसफुल झाल्या आहेत.

जागा वाढवून सुद्धा प्रवेशासाठी करावी लागते स्पर्धा

गेल्या ५ वर्षात ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या जगांमध्ये ५३०४ एवढी मोठी भर झाली आहे. तसेच गेल्या वर्षी जेवढ्या जागा होत्या त्याच्यामध्ये एकूण २६५८ जागांची वाढ करण्यात आली आहे. तरीसुद्धा प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने यंदासुद्धा खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.
गेल्या वर्षी ३ वर्ष अभ्यासक्रमासाठी २१०७१ जागा होत्या.
या वर्षी ३ वर्ष अभ्यासक्रमासाठी २३७२९ जागा होत्या. तर गेल्या वर्षीप्रमाणे २६५८ जागांची वाढी झालेली आहे. तसेच गेल्या ५ वर्षात ५३०४ एवढी वाढ झाली आहे.

LLB ५ वर्षांसाठी १००२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश.

५ वर्ष अभ्यासक्रमासाठी १३५८९जागा होत्या त्यापैकी १००२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजून ३५६३ जागा रिक्त आहेत. तर गेल्या वर्ष्याच्या तुलनेत यंदाच्या वर्षी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाच वर्षी अभ्यासक्रमासाठी १२७३१ जागा होत्या, त्यापैकी ९४३८ जागा भरल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाची चाकूने भोसकून हत्या, ट्रान्सजेंडरसह ३ जणांना अटक

0
छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली (प्रतिनिधी एआय इमेज) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील...

PCMC कायदा पॅनेल निविदा अटींवर नियंत्रण शोधत आहे, वादाला तोंड फुटले आहे

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) विधी समितीने सर्व नागरी निविदांसाठी अटी व शर्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार मिळवून देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. या...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

दिल्लीला जाणारे स्पाईसजेट फ्लायर्स थोड्या झोपेनंतर पुण्यात सापडतात, गंतव्यस्थानी 7 तास उशिरा पोहोचतात

0
पुणे: गुरुवारी पहाटे दिल्लीहून निघालेल्या स्पाइसजेटच्या एसजी-937 फ्लाइटमधील अनेक प्रवासी विमानात चढले आणि उतरले. विमान गंतव्यस्थानासाठी उतरलेच पाहिजे या आशेने त्यांच्यापैकी काहींना दीड तासानंतर...

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाची चाकूने भोसकून हत्या, ट्रान्सजेंडरसह ३ जणांना अटक

0
छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली (प्रतिनिधी एआय इमेज) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील...

PCMC कायदा पॅनेल निविदा अटींवर नियंत्रण शोधत आहे, वादाला तोंड फुटले आहे

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) विधी समितीने सर्व नागरी निविदांसाठी अटी व शर्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार मिळवून देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. या...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

दिल्लीला जाणारे स्पाईसजेट फ्लायर्स थोड्या झोपेनंतर पुण्यात सापडतात, गंतव्यस्थानी 7 तास उशिरा पोहोचतात

0
पुणे: गुरुवारी पहाटे दिल्लीहून निघालेल्या स्पाइसजेटच्या एसजी-937 फ्लाइटमधील अनेक प्रवासी विमानात चढले आणि उतरले. विमान गंतव्यस्थानासाठी उतरलेच पाहिजे या आशेने त्यांच्यापैकी काहींना दीड तासानंतर...
error: Content is protected !!