Homeताज्या बातम्यामुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग !नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार;

मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग !नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार;

मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना अत्यंत दुर्देवी घटना घडली. य या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेवर रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आपोआप दरवाजे बंद होणाऱ्या नव्या लोकलचा समावेश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.या घटनेनंतर स्वप्नील निला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासून खाली पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येतील. आयएफसीएद्वारे सध्या लोकलला दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गांड्याचे दरवाजे आपोआप बंद होतील.

रेल्वे अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ
मिळालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर १ जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान रेल्वे अपघातात आतापर्यंत एकूण ६६३ जणांचा मृत्यू झाला. यातील २७२ जण धावत्या लोकलमधून पडल्याने आणि ३९१ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...
error: Content is protected !!