Homeमहाराष्ट्रनव्या कोऱ्या इमारतीत भरली पालिकेची शाळा; स्वच्छ, सुंदर शाळेत विद्यार्थ्यांचे पहिले...

नव्या कोऱ्या इमारतीत भरली पालिकेची शाळा; स्वच्छ, सुंदर शाळेत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल

अंबरनाथ : शाळेचा पहिला दिवस आणि तोही नवा कोऱ्या इमारतीत म्हणजे विद्यार्थ्यांकरिता हा एक आनंदाचा क्षण. शाळेत गेल्यानंतर आपला कोणता वर्ग असेल, कोणता बेंच असेल याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याला असते. अंबरनाथ मधील शाळा क्रमांक १ आणि १३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना केवळ नवीन
वर्ग बेंच नव्हे तर संपूर्ण शाळाच नव्या कोऱ्या स्वरूपात मिळाली त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अंबरनाथ पालिकेच्या १७ शाळा असून जवळपास १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळा क्रमांक १ आणि १३ क्रमांकाच्या शाळेची दुरवस्थेतील जुनी इमारती जमिनदोस्त करत शाळेच्या भव्य इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ९ कोटींचा निधी मंजूर केला होता. जुन्या इमारतीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन आणि अत्याधुनिक वर्ग, नवीन बाकडे, स्वच्छ शौचालय, मैदान, उद्यान, विविध आकर्षक संदेश आणि चित्रांनी रंगवलेल्या भिंती, वातानुकूलित कार्यालय अशा शाळेत वावरताना विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करत एका विद्यार्थ्यांच्या शुभपावलाचा वर्गात ठसा उमटवण्यात आला.
अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्रमांक १, १३ आणि ११ चा लोकार्पण सोहळा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व छत्रीचे वाटप देखील करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...
error: Content is protected !!