Homeटेक्नॉलॉजीपावसामुळे भातशेतीचा नुकसान ?

पावसामुळे भातशेतीचा नुकसान ?

बदलापूर (प्रतीक टोपले) गेल्या आठवड्याच्या शेवटी बदलापूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडला.या पावसाचा मोठा फटका भातशेतीला बसला असून कापणीसाठी तयार होत असलेली शेती कोसळली आहे. यामुळे या वर्षी भात पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भीती व्यक्त होत आहे.

बदलापूर शहरातील आसपासच्या ग्रामीण भागामध्ये भातशेती मोठ्या प्रमाणत केली जाते.बदलापूरमधे ऑक्टोबर महिना आला तरीही पावसाचा जोर मात्र कायम आहे.या महिन्यामध्ये शेतकरी कापणीसाठी शेतात उतरतात पण यंदाच्या पावसामुळे भात शेतीची कापणी झालेली नाही.

ह्या प्रकरणी
जांभळे गावातील स्थानिक शेतकरी प्रभाकर टोपले यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून अधून-मधून विजांच्या कडाक्यासह जोरदार पाउस कोसळत आहे.वारा पाऊस जोराने सुरु असल्याने याचा मोठा फटका भात शेतीला बसला आहे.

कृषी विभागाने शेतीची लवकरात लवकर पाहणी करून योग्य ते उपाय सुचवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जेणेकरून शासन लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेईल.
कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या मार्फत कापणीस आलेल्या भात शेती नुकसानीचे पाहणी सुरू असल्याची माहिती देखील आदर्श बदलापूरला प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जबाजारी तरुणाने इंद्रायणी नदीत उडी मारली

0
पुणे : मावळातील इंद्रायणी नदीत उडी घेऊन आकुर्डी येथील एका ४३ वर्षीय कर्जबाजारी तरुणाने मंगळवारी जीवन संपवले. शिवदुर्गा मित्र, लोणावळा आणि वाण्यजीव रक्षक, मावळ...

हायकोर्ट 8 जानेवारी रोजी सुरक्षिततेतील अंतर उचलणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे

0
पुणे: राज्यातील लिफ्ट सुरक्षितता 1958 मध्ये तयार केलेल्या नियमांद्वारे शासित असतानाही, महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक कायदा, 2017 ची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मुंबई...

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकप्रियतेमध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी जवळच्या वाहन चालवण्यायोग्य ठिकाणी मुक्काम

0
पुणे: कोरेगाव पार्कमधील संजना आणि रोहित ढोलके या दोन्ही एचआर व्यावसायिक जोडप्याने यावर्षी गोव्यातील त्यांच्या आवडत्या समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाचा रिंगण करण्याचा त्यांचा...

हिरवे इंधन नाही: MSRTC पुढील वर्षी 8,000 डिझेल बस आणण्यावर भर देणार

0
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पुढील वर्षी अतिरिक्त 8,000 डिझेल बसेससह आपल्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या आशेने ई-बसला चालना देण्याच्या सरकारच्या...

पारदर्शक कारभारासाठी उत्तम पाया: वाघोली रहिवासी पीएमसी निवडणुकीपूर्वी मागण्यांचा चार्टर तयार करतात

0
पुणे: एकेकाळी परिघीय गाव असलेले वाघोली पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर शहराच्या पूर्वेकडील प्रमुख निवासी आणि आयटी हबमध्ये बदलले. तथापि, नागरी पायाभूत सुविधा...

कर्जबाजारी तरुणाने इंद्रायणी नदीत उडी मारली

0
पुणे : मावळातील इंद्रायणी नदीत उडी घेऊन आकुर्डी येथील एका ४३ वर्षीय कर्जबाजारी तरुणाने मंगळवारी जीवन संपवले. शिवदुर्गा मित्र, लोणावळा आणि वाण्यजीव रक्षक, मावळ...

हायकोर्ट 8 जानेवारी रोजी सुरक्षिततेतील अंतर उचलणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे

0
पुणे: राज्यातील लिफ्ट सुरक्षितता 1958 मध्ये तयार केलेल्या नियमांद्वारे शासित असतानाही, महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक कायदा, 2017 ची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मुंबई...

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकप्रियतेमध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी जवळच्या वाहन चालवण्यायोग्य ठिकाणी मुक्काम

0
पुणे: कोरेगाव पार्कमधील संजना आणि रोहित ढोलके या दोन्ही एचआर व्यावसायिक जोडप्याने यावर्षी गोव्यातील त्यांच्या आवडत्या समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाचा रिंगण करण्याचा त्यांचा...

हिरवे इंधन नाही: MSRTC पुढील वर्षी 8,000 डिझेल बस आणण्यावर भर देणार

0
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पुढील वर्षी अतिरिक्त 8,000 डिझेल बसेससह आपल्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या आशेने ई-बसला चालना देण्याच्या सरकारच्या...

पारदर्शक कारभारासाठी उत्तम पाया: वाघोली रहिवासी पीएमसी निवडणुकीपूर्वी मागण्यांचा चार्टर तयार करतात

0
पुणे: एकेकाळी परिघीय गाव असलेले वाघोली पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर शहराच्या पूर्वेकडील प्रमुख निवासी आणि आयटी हबमध्ये बदलले. तथापि, नागरी पायाभूत सुविधा...
error: Content is protected !!