Homeराजकीयस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या सर्वोच्च न्यायालयाचे...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश-

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदत वाढून दिली आहे. त्या मुदत वाढीनुसार आता राज्य सरकारला 31 जानेवारी २०२६ च्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याआधी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ४ महिन्यात घ्या असा आदेश देखील दिला होता. मात्र ही मुदत आता संपत आली असून एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही.या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला निवडणूक प्रक्रिया का लांबली. त्यावेळी राज्य सरकारने आपली बाजू मांडता आता सर्वोच्च नयालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता ३१ जानेवारी च्या आत राज्य सरकारला सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, आणि नगर पंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकाल जाहीर करावा लागेल.

या पूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या ४ महिन्यात असा आदेश दिला होता. ही ४ महिन्यांची मुदत संपत आल्याने राज्य सरकारने पुन्हा मुदत वाढवून मागितली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही दिलेल्या ४ महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाही असा जाब विचारला. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा आहे असे ही विचारले. याच्यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचारी कमी आहेत आणि सणांचे कारण पुढे केले. आमच्याकडे एव्हीएम यंत्रे ही नोव्हेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होणार आहेत असे म्हंटले. त्याशिवाय प्रभाग रचनेचे काम देखील सुरु आहे असे म्हंटले. ही प्रक्रिया मोठी आहे ती पूर्ण होण्यास वेळ लागेल त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची नवी मुदत ठरवून दिली. त्यानुसार आता ठरवलेल्या वेळेत काम संपवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नरमध्ये विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून जीवनयात्रा संपवली

0
पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून जुन्नर येथे बुधवारी सकाळी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा नंतर शहराजवळील डोंगरावरील...

LPG टंचाईमुळे महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडी धोक्यात आली आहे

0
एलपीजी टंचाईमुळे राज्यभरातील दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकघरांवर ताण येतो (फाइल फोटो) पुणे: एलपीजी पुरवठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे शाळकरी मुलांसाठी जेवण बनवण्यामध्ये संभाव्य व्यत्यय येण्याबाबत राज्यभरातील...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

चिंचवडमध्ये सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; चालकाला अटक

0
पुणे : चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात गुरुवारी दुपारी सिमेंट मिक्सरच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.चिंचवड पोलिसांनी मृताचे नाव...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

जुन्नरमध्ये विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून जीवनयात्रा संपवली

0
पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून जुन्नर येथे बुधवारी सकाळी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा नंतर शहराजवळील डोंगरावरील...

LPG टंचाईमुळे महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडी धोक्यात आली आहे

0
एलपीजी टंचाईमुळे राज्यभरातील दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकघरांवर ताण येतो (फाइल फोटो) पुणे: एलपीजी पुरवठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे शाळकरी मुलांसाठी जेवण बनवण्यामध्ये संभाव्य व्यत्यय येण्याबाबत राज्यभरातील...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

चिंचवडमध्ये सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; चालकाला अटक

0
पुणे : चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात गुरुवारी दुपारी सिमेंट मिक्सरच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.चिंचवड पोलिसांनी मृताचे नाव...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...
error: Content is protected !!