Homeताज्या बातम्यासिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं....

सिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं….

बदलापूर : शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर सिग्नल येताना उभारण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ठीक ठिकाणी आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुख्यतः शहरातील पश्चिम भागातील रस्ते हे अरुंद आहेत एकावेळी केवळ दोन वाहने जाऊ शकतात अशावेळी जर वाहनांना डावीकडे वळण घ्यायचे असेल तर मात्र त्यांना सिग्नल असूनही वळण घेता येत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे शहरातील अरुंद रस्ते.

शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल आणि बेलवली येथील भुयारी मार्ग या दोन मार्गावर दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल बसेस मोठ्या प्रमाणात या भागातून ये जा करीत असतात अशावेळी रस्त्यावर केवळ दोन वाहने एका वेळी जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये डावीकडे सिग्नल चालू असतानाही वाहन चालकाला डावीकडे जाता येत नाही.
कल्याण बदलापूर रोड ज्या पद्धतीने अंबरनाथ शहरांमध्ये रुंद करण्यात आला आहे तोच रस्ता बदलापूर शहरात आल्यानंतर मात्र अरुंद होतो. अरुंद रस्त्यामुळे सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा उभारण्यात आले आहे की वाहतूक समस्या अधिक गडद व्हावी याकरिता उभारण्यात आली आहे असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांना पडत आहे.
बेलवली येथून गणेश चौककडे जाताना असलेला सिग्नल हा डावीकडे जाण्याकरिता सुरू असतो परंतु रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांमुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ज्या भागात यापूर्वी वाहतूक कोंडी होत नव्हते त्या भागात देखील आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील विविध भागात उभारलेली सिग्नल यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे अशावेळी अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा विचार होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात आलेली यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...
error: Content is protected !!