Homeताज्या बातम्यासिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं....

सिग्नल यंत्रणा नियमित करण्यापूर्वी अरुंद रस्त्यांचा विचार होणे गरजेचं….

बदलापूर : शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर सिग्नल येताना उभारण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ठीक ठिकाणी आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुख्यतः शहरातील पश्चिम भागातील रस्ते हे अरुंद आहेत एकावेळी केवळ दोन वाहने जाऊ शकतात अशावेळी जर वाहनांना डावीकडे वळण घ्यायचे असेल तर मात्र त्यांना सिग्नल असूनही वळण घेता येत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे शहरातील अरुंद रस्ते.

शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल आणि बेलवली येथील भुयारी मार्ग या दोन मार्गावर दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शाळा सुटण्याची वेळ असल्याने स्कूल बसेस मोठ्या प्रमाणात या भागातून ये जा करीत असतात अशावेळी रस्त्यावर केवळ दोन वाहने एका वेळी जाऊ शकतात. अशा स्थितीमध्ये डावीकडे सिग्नल चालू असतानाही वाहन चालकाला डावीकडे जाता येत नाही.
कल्याण बदलापूर रोड ज्या पद्धतीने अंबरनाथ शहरांमध्ये रुंद करण्यात आला आहे तोच रस्ता बदलापूर शहरात आल्यानंतर मात्र अरुंद होतो. अरुंद रस्त्यामुळे सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा उभारण्यात आले आहे की वाहतूक समस्या अधिक गडद व्हावी याकरिता उभारण्यात आली आहे असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांना पडत आहे.
बेलवली येथून गणेश चौककडे जाताना असलेला सिग्नल हा डावीकडे जाण्याकरिता सुरू असतो परंतु रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांमुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ज्या भागात यापूर्वी वाहतूक कोंडी होत नव्हते त्या भागात देखील आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शहरातील विविध भागात उभारलेली सिग्नल यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे अशावेळी अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा विचार होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून उभारण्यात आलेली यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...

४५ दिवसांच्या एलपीजी रिफिल कॅपमुळे ग्रामीण कुटुंबांमध्ये नाराजी पसरली, गावकऱ्यांमध्ये टंचाईची भीती

0
पुणे: शहरी ग्राहक 25 दिवसांनंतर रिफिल बुक करू शकत असले तरी घरगुती द्रवरूप पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरचे बुकिंग केवळ 45 दिवसांनंतर करण्याची परवानगी देण्याच्या...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील एलपीजी एजन्सीबाहेर नागरिकांच्या तासनतास रांगा लागल्याने कामाचे दिवस वाया गेले

0
पुणे: एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने लोकांना पुन्हा भरण्याच्या आशेने गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याने शहरभरातील रहिवाशांमध्ये निराशा वाढत आहे....

बारामतीच्या हॉटेल व्यावसायिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुरवठा पूर्ण निलंबनाऐवजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या रेशनिंगसाठी...

0
पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या प्रवेशावरील निर्बंध असताना, बारामतीतील हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती केली की हा पुरवठा...

पुण्यातील व्यावसायिक स्वयंपाकघरे इंधन पर्याय शोधतात, अनेक पॉज ऑप्स

0
पुणे: एलपीजीच्या सध्याच्या टंचाईमुळे शहरातील अनेक रेस्टॉरंट्सचे कामकाजाचे तास कमी करणे, मेनूमध्ये कपात करणे, स्वयंपाकाच्या तात्पुरत्या पद्धतींचा प्रयोग करणे आणि स्वयंपाकघरेही बंद करणे या...

एलपीजीचा तुटवडा असूनही पारंपारिक स्वयंपाकामुळे पुण्यात रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू राहतात

0
पुणे: शहरातील अनेक रमजान खाद्यपदार्थांचे स्टॉल तुलनेने कमी व्यत्ययांसह सुरू आहेत, एलपीजी टंचाईमुळे रेस्टॉरंट्स आणि घरांमधील कामकाजात व्यत्यय येत असूनही, सणासुदीच्या खाद्यपदार्थांच्या तयारीचा भाग...
error: Content is protected !!