Homeताज्या बातम्याबदलापूर-मुरबाड रस्त्यावर काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक मार्ग वळवला!

बदलापूर-मुरबाड रस्त्यावर काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक मार्ग वळवला!

बदलापूर:- पर्यटकांसाठी बदलापूर मुरबाड हा बारवी धरणामार्गे जाणारा रस्ता महत्वाचा आहे. तसेच मुरबाड तालुक्यातील अनेक गावे, अंबरनाथ तालुक्यातील गावांतील ग्रामस्थांसाठी बदलापूर आणि आसपासच्या शहरात येजा करण्यासाठी हा मार्ग फायद्याचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर राहटोली ते मुळगाव, पुढे सोनावळेपर्यंत आणि बारवी धरणाच्या जवळ पिंपोळी ते धरण या पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पिंपळोली भागात सुरू असलेल्या खोदकामामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होते आहे. पावसाळी पर्यटनासाठी महत्वाचा आहे. अनेक पर्यटक या रस्त्यावर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. परंतु बदलापूर मुरबाड रस्त्यावर बारवी धरणापर्यंतच्या पट्ट्यात विविध ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरची मुळगावमार्गे होणारी वाहतूक बोराडपाडा रस्त्यावरून होते आहे. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या रस्त्याने प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या येथून वाहतूक करताना स्थानिक ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे. रस्ता कॉक्रिटीकरणासोबतच काही भागात रस्त्यातील चढ उतार कमी केले जात आहेत. त्यामुळे रस्ता काही ठिकाणी समान पातळीवर येईल. या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याचा निम्मा भाग आणि वापरात असलेला रस्ता यातील फरक मोठा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना अपघाताची भीती व्यक्त होते आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. काम सुरू असलेल्या काही भागात एका वेळी एकच वाहन येजा करू शकते. त्यामुळे काही ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेला चार वर्षांनी महापौरपद मिळाले: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाहेर...

0
भाजप नगरसेविका मंजुषा नागपुरे पुणे : पुणे महापालिकेला तब्बल चार वर्षानंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपद मिळाले असून, दोन्ही पदे बिनविरोध भरण्यात आली...

IMDR च्या ५१ व्या दीक्षांत समारंभात डॉ. तपन सिंघेल म्हणाले, समस्या सोडवण्याची क्षमता हीच...

0
पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाने जागतिक कार्यस्थळाचा आकार बदलत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पारंपरिक एंट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तथापि,...

पीएमसीचा पे-अँड-पार्क उपक्रम जाहीर होऊन दोन महिने उलटूनही अद्याप कागदावरच आहे

0
पुणे : महापालिकेची पे-अँड-पार्क योजना जाहीर होऊन सुमारे दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील सहा प्रमुख रस्त्यांवर ही सुविधा सुरू...

FTII च्या अत्याधुनिक थिएटरला पेटंट मिळाले

0
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ला सिनेमाचे प्रोजेक्शन आणि स्टेज परफॉर्मन्स एकाच जागेत आणणाऱ्या नवीन डिझाइन केलेल्या ऑडिटोरियम सिस्टमचे पहिले पेटंट...

वारंवार अपघात आणि युनेस्को टॅग करूनही महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांवर सुरक्षेतील त्रुटी कायम आहेत.

0
पुणे: मधमाशांचे हल्ले, ट्रेकर्सचे खोल दरीत घसरणे आणि जीवघेणे धबधबे यासह वर्षानुवर्षे अपघातांची मालिका होऊनही, महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर मूलभूत सुरक्षा उपाय अत्यंत अपुरे आहेत....

पुणे महापालिकेला चार वर्षांनी महापौरपद मिळाले: भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाहेर...

0
भाजप नगरसेविका मंजुषा नागपुरे पुणे : पुणे महापालिकेला तब्बल चार वर्षानंतर सोमवारी महापौर आणि उपमहापौरपद मिळाले असून, दोन्ही पदे बिनविरोध भरण्यात आली...

IMDR च्या ५१ व्या दीक्षांत समारंभात डॉ. तपन सिंघेल म्हणाले, समस्या सोडवण्याची क्षमता हीच...

0
पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाने जागतिक कार्यस्थळाचा आकार बदलत असताना, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पारंपरिक एंट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. तथापि,...

पीएमसीचा पे-अँड-पार्क उपक्रम जाहीर होऊन दोन महिने उलटूनही अद्याप कागदावरच आहे

0
पुणे : महापालिकेची पे-अँड-पार्क योजना जाहीर होऊन सुमारे दोन महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील सहा प्रमुख रस्त्यांवर ही सुविधा सुरू...

FTII च्या अत्याधुनिक थिएटरला पेटंट मिळाले

0
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ला सिनेमाचे प्रोजेक्शन आणि स्टेज परफॉर्मन्स एकाच जागेत आणणाऱ्या नवीन डिझाइन केलेल्या ऑडिटोरियम सिस्टमचे पहिले पेटंट...

वारंवार अपघात आणि युनेस्को टॅग करूनही महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांवर सुरक्षेतील त्रुटी कायम आहेत.

0
पुणे: मधमाशांचे हल्ले, ट्रेकर्सचे खोल दरीत घसरणे आणि जीवघेणे धबधबे यासह वर्षानुवर्षे अपघातांची मालिका होऊनही, महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर मूलभूत सुरक्षा उपाय अत्यंत अपुरे आहेत....
error: Content is protected !!